#Thread
रविवार विशेष 🧵⬇️
'कायदा फक्त श्रीमंतासाठी' काम करतोय का?
काल रात्री 'आऊटलुक इंडिया'ची स्टोरी वाचनात आली आणि विचार आला की, हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. कारण आज देशात 'कायदा फक्त श्रीमंतासाठी' काम करतोय का? हा प्रश्न आजपर्यंत सामान्य माणसांच्या मनात यायचा.
रविवार विशेष 🧵⬇️
'कायदा फक्त श्रीमंतासाठी' काम करतोय का?
काल रात्री 'आऊटलुक इंडिया'ची स्टोरी वाचनात आली आणि विचार आला की, हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. कारण आज देशात 'कायदा फक्त श्रीमंतासाठी' काम करतोय का? हा प्रश्न आजपर्यंत सामान्य माणसांच्या मनात यायचा.
पण यावेळी तो मुंबई हायकोर्टातील वकिलांनी उभा केलेला आहे आणि फक्त उभाच केला नाही तर कोर्टाला पत्र लिहून 'सर्वांना समान न्याय' या तत्वाचे पालन करून त्यांच्या पक्षाकारांची बाजू सुद्धा ऐकली जावी म्हणून विनंती सुद्धा केलेली आहे.
#AryanKhanBail
#AryanKhanBail
मुंबई हायकोर्टातील काही वकिलांनी आर्यन खानच्या बाबतीत 'तो एका मोठ्या कलाकाराचा मुलगा' आहे म्हणून 'विशेष ट्रीटमेंट' घेऊन लवकर सुनावणी घेतल्या गेली. त्यामुळे त्यांच्या पक्षकाराला 'समान न्याय' का नाही? म्हणून आश्चर्य व्यक्त केलेले आहे, आणि 'समान न्याय' द्यावा अशी मागणी सुद्धा
#law
#law
केलेली आहे. कारण, एकीकडे त्यांच्या पक्षकाराना बर्याच महिन्यांपासून तारीख सुद्धा मिळत नाही आणि आर्यन खानला तारीखही मिळते, सुनावणीही होते आणि जमानत सुद्धा मिळते.
आजघडीला भारतात जवळपास 3.25 करोड खटले हे निर्णयाच्या/सुनावणीच्या प्रतीक्षेत आहेत. पण त्यातील आर्यन खानची केस वेगळ्या
आजघडीला भारतात जवळपास 3.25 करोड खटले हे निर्णयाच्या/सुनावणीच्या प्रतीक्षेत आहेत. पण त्यातील आर्यन खानची केस वेगळ्या
'विशेष न्यायाने' तारखा देऊन लवकर पटलावर आणली गेली, या बाबतीत आनंद जोंधळे जे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत आणि मुंबई हायकोर्टात सुद्धा केसेस लढवतात त्यांनी आवाज उठवलेला आहे. जोंधळे म्हणतात - कायदा हे सांगत नाही की, एखाद्या बॉलिवूड कलाकाराचा मुलगा आहे म्हणून त्याची
#AryanKhan
#AryanKhan
केस 'विशेष बाब' म्हणून लवकर ऐकली जावी आणि सामान्य माणसं हे जेलमध्ये खितपत पडून रहावे.
आणखी एक वकील आहेत डगलस लोपेज, तेसुद्धा मुंबई हायकोर्टात केसेस लढवितात. ते सांगतात की, त्यांनी त्यांच्या पक्षकारासाठी 13 ऑक्टोबर 2021 ला जमानतीसाठी याचिका दाखल केली होती.
#AryanKhanDrugCase
आणखी एक वकील आहेत डगलस लोपेज, तेसुद्धा मुंबई हायकोर्टात केसेस लढवितात. ते सांगतात की, त्यांनी त्यांच्या पक्षकारासाठी 13 ऑक्टोबर 2021 ला जमानतीसाठी याचिका दाखल केली होती.
#AryanKhanDrugCase
परंतु अनेकदा विनंती करूनही, अजूनही त्याची सुनावणी झालेली नाही. त्यांचा पक्षकार हा तेलंगणामध्ये सरकारी कर्मचारी आहे आणि तो जेलमध्ये असल्यामुळे मागील दोन महिन्यापासून कामावर गैरहजर आहे. जर त्याची केस ऐकून घेतली नाही तर कदाचित त्याची नोकरीसुद्धा जाऊ शकते.
#lawyer
#lawyer
ते पुढे असेही म्हणतात की, त्यांना कोर्टाने तात्काळ काही सवलत दिली पाहिजे असं त्यांचं म्हणणं नाही. परंतु कमीत-कमी त्यांच्या पक्षकाराचे म्हणणे 'मेरीटच्या' आधारावर ऐकून घेऊन, त्यानुसार आदेश दिला पाहिजे. कोर्टाने जर त्यांची केस 'डीसमिस' केली तर कमीतकमी त्यांच्याकडे सुप्रीम
#courts
#courts
कोर्टात जाऊन दाद मागण्याचा अधिकार तरी राहील. पण कोर्टाने अजूनही त्याची सुनावणी न घेतल्यामुळे, खोट्या आरोपांसाठी अजूनही तो माणूस मागच्या दोन महिन्यापासून जेलमध्ये खितपत पडलेला आहे. याउपर शेवटी त्यांनी असाही सवाल केला की, 'एक सामान्य नागरीक होणे या देशांमध्ये गुन्हा आहे का'?.
आणखी एक वकील आहेत अमृतपाल सिंग खालसा त्यांची सुद्धा अशाच प्रकारची तक्रार आहे की, त्यांचा पक्षकार आकाश अजित निकम उर्फ अकक्या हा सप्टेंबर 2015 पासून एका खोट्या खुनाच्या खटल्यात तुरुंगात आहे. मागच्या सहा वर्षात पोलिसांनी फक्त चार्जशीट दाखल केलेली आहे.
#FactCheck
#FactCheck
ते म्हणतात की, 25 मे 2021 ला त्यांनी जमानतीसाठी अर्ज दाखल केला आहे आणि आजपर्यंत 15 वेळा त्यांनी कोर्टासमोर आपली केस मांडण्यासाठी विनंती केलेली आहे. त्यांनी बरेचदा त्यांची 'केस लिस्ट' वर घेण्यासाठी विनंती केली, परंतु अजूनही कोर्टाने तारीख दिलेली नाही.
#Drugsoncruisecase
#Drugsoncruisecase
त्यांनी सांगितलं की, हजारो केसेस महिने/वर्षापासून कोर्टात पडलेल्या आहेत परंतु जर एखाद्या 'सेलिब्रिटीची केस' आली तर सामान्य माणसाच्या सुनावण्या थांबवून त्याची केस पहिले ऐकल्या जाते. त्यामुळे सामान्य माणसासाठी 'न्याय हा कठीण' ठरतो.
#Cruiseshipdrugcase
#Cruiseshipdrugcase
सामान्य माणसाचं सोडा, पण न्यायालयच देशाच्या कायद्यांची आणि नियमांची खिल्ली उडवत आहेत.
या काही केसेस आहेत ज्या आर्यन प्रकरणामुळे वकिलांनी पुढाकार घेऊन मीडियासमोर आणल्या. अजूनतरी मला दिसले त्याप्रमाणे फक्त 'आऊटलुक इंडिया' यांनीच यावर स्टोरी केलेली आहे.
या काही केसेस आहेत ज्या आर्यन प्रकरणामुळे वकिलांनी पुढाकार घेऊन मीडियासमोर आणल्या. अजूनतरी मला दिसले त्याप्रमाणे फक्त 'आऊटलुक इंडिया' यांनीच यावर स्टोरी केलेली आहे.
त्यांनीच का केली? आणि इतरांनी का नाही केली? याचे कारण त्यांना आणि इतरांनाच माहिती असेल.
पण या स्टोरीमुळे पुन्हा एकदा 'कायदा हा सर्वांसाठी समान आहे/नाही' (?) याबाबतीत असलेल्या धारणा पक्क्या होण्यास मदत होत आहे. कायद्यातील या त्रुटींमध्ये सुधारणा झाल्या पाहिजे,
पण या स्टोरीमुळे पुन्हा एकदा 'कायदा हा सर्वांसाठी समान आहे/नाही' (?) याबाबतीत असलेल्या धारणा पक्क्या होण्यास मदत होत आहे. कायद्यातील या त्रुटींमध्ये सुधारणा झाल्या पाहिजे,
त्या कधीतरी होतील या आशेवर सामान्य माणूस जगतो आहे आणि जगता जगता शेवटी मरणाला टेकतो आहे. त्याच्यानंतर येणारी दुसरी पिढी पुन्हा तीच आशा लावून बसलेली आहे. बघूया पुढे आणखी काय-काय ? होतय ते.
धन्यवाद!
पवन✍️
धन्यवाद!
पवन✍️
माहिती साभार : आऊटलुक इंडियाची स्टोरी!!
outlookindia.com
outlookindia.com
@threadreaderapp Please Unroll.
Loading suggestions...